gold price today: दिलासादायक! सोने स्वस्त ; सरकारने घेतला मोठा निर्णय

gold price today आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,८०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६६,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग … Read more

राज्य सरकारने सुरू केली ‘लाडली बहन योजना’ महिलांना मिळणार प्रतिवर्ष 12,000/- रुपये !

सरकारकडून महिला वर्गासाठी नवनवीन योजना राबविण्यात येतात , यातच मध्यप्रदेश राज्य सरकारने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून ‘ लाडली बहन योजना ‘ सुरू केली आहे . या योजनेनुसार महिलांना प्रति महा 1000 रुपये तर प्रतिवर्षी 12,000/- रुपये मिळणार आहेत . या योजनेच्या मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सशक्त आणि मजबूत बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनाबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी ! शासन परिपत्रक निर्गमित !

राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनाबाबत आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासोबत सातवा वेतन आयोगाचे उर्वरित सर्व हप्ते अदा करणे संदर्भात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई संचालकाकडून दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार … Read more

HRA : राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळणार नाही ! प्रशासनांकडून कडक कार्यवाही !

राज्य शासन सेवेतील ग्रामीण विकासांशी निगडीत कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळण्याकरीता आता मोठी अडचणी निर्माण होत आहेत .या संदर्भात प्रशासनांकडून कडक कार्यवाही करण्यात येत आहेत .घरभाडे भत्ताचा लाभ घेण्याकरीता आता कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहणे बंधनकाकर असणार आहे .जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नाहीत अशा कर्मचाऱ्यांना आता यापुढे घरभाडे भत्तांपासून मुकावे लागणार आहे . विधिमंडळांमध्ये … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्याचे उप सचिव यांचे आत्ताचे अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदली बाबत राज्याचे उपसचिव यांच्याकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित झालेला आहे .सदर बदली संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूया .. राज्य शासनाच्या बदली संदर्भात दिनांक 07.04. 2021 रोजी च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचा आणखीण एक मोठा झटका !

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी पुर्ण करण्यास राज्य सरकार मान्य करत नसल्याने आता कर्मचारी आक्रमक झालेले आहेत . केंद्रीय कर्मचाऱ्यांसह देशातील विविध राज्य सरकारी कर्मचारी हे डी.ए वाढीकरीता होळी सणाच्या प्रतिक्षेत होते . परंतु होळी सण निघून गेले तरीही महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यात आलेली नाही . केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार , केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या अगोदरच … Read more

बेमुदत संप : राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनसाठी बेमुदत संपास सुरुवात ! पेन्शनसह या 18 प्रमुख मागण्यांचा  समावेश !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दि.14 मार्च 2023 पासून कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे . यामध्ये जुनी पेन्शन ही प्रमुख मागणी असणार आहे , तर इतर 17 मागण्या देखिल राज्य सरकारसमोर मांडण्यात येणार आहे .या संपामध्ये राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी सहभाग नोंदविणार आहेत . या संपामध्ये जुनी पेन्शन ही प्रमुख … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर अशा प्रकारे मिळवा , किमान 18,800 रुपये पेन्शन ! जाणून घ्या योजनेची संपूर्ण प्रक्रिया !

मागील कित्येक वर्षापासून शासकीय नोकरी मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी पूर्ण होतच पेन्शन चालू होते. त्यामध्ये पुढे विविध बदल करण्यात आले. आता अलीकडे शासकीय सोबतच खाजगी नोकरीमध्ये देखील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत आहे. तुम्ही जर कोणत्याही नोकरी खात्यात असाल अशावेळी तुमच्या पगारांमधून काही पैसे कट केले जात असतील तर तुम्हाला ईपीएफओ च्या माध्यमातून सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सुरू … Read more

Ayushman Bharat Yojana: खुशखबर ! सरकार नागरिकांना देत आहे पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत विमा! त्यासाठी अशा प्रकारे अर्ज करा !

Ayushman Bharat Yojana : देशभरातील सर्व नागरिकांसाठी केंद्र शासन कोणती ना कोणती तरी योजना राबवतच आहे. त्याचा लाखो नागरिक फायदा घेऊन आपली आर्थिक बाजू बळकट करत आहेत. शासनाने अशीच एक नवीन कल्याणकारी योजना राबवली आहे. त्या योजनेचे नाव आहे आयुष्यमान भारत योजना. महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की केंद्र शासन या योजनेच्या माध्यमातून भारत देशातील प्रत्येक … Read more